अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

सोमवार, ७ मे, २०१२

अ.भा.अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या या वेब साईटला अवष्य भेट द्या

http://www.abans.org.in/ 
अ.भा.अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या या  वेब साईटला  अवष्य भेट द्या 


http://www.abans.org.in/ 

1 टिप्पणी:

  1. अंधश्रद्धा निर्मुलन आणि नरेंद्र दाभोलकर Superstion Bill, Maharashtra

    विचारांची लढाई विचारानेच लढली पाहिजे. दाभोलकर यांच्या हत्येमुळे त्यांनी उभारलेली चळवळ थांबणार नाही. उलट ती अधिक जोमाने पुढे जाईल; मात्र एक उत्तम संघटक हरपला आहे. कुठल्याही लढाईत पहिला जो बळी जातो, हत्या होती ती सत्याची आणि पुण्यातून असे अनेक हत्या झालेल्या आहेत. संत तुकारम महाराज, शूर वीर संभाजी महाराज, उमाजी नायिक यांच्या हत्या कोणी केल्या? "रेडा वेद बोलतो, तुकाराम महाराज सदेह स्वर्गात गेले," अशा अनेक अफवा म्हणजेच अंधश्रद्धेची पेरणी करायची व नामानिराळे राहायचे ही पुण्याची संस्कृती आहे. ज्यांचा मेंदू सडला आहे, किंवा सतत घाण ठेवला आहे तेच लोक अंधश्रधा निर्मुलन समिती विरुद्ध बोंबा मारणार, प्रबोधनकार के.सी.ठाकरे यांनी सिध्द केले होते कि देव आणि त्यांची देवळे हीच अंधश्रद्धेचे उगमस्थाने आहेत. या लोकांचे लुटमारीचे धंदे बंद होणार म्हणून समाज सुधारकांच्या हत्या झाल्या, हाच या देशाचा इतिहास आहे. जे आहे त्याला नास्तिक म्हणायचे व जे नाही त्याला आस्तिक म्हणायचे असा खेळ हजारो वर्षा पासून या देशात राबविला जातो. यामुळे घाशीराम, रामदेव,कामदेव आसाराम, आम्मा,बापू खिसे कापू यांची संख्या जास्त वाढलेली दिसते.
    तिरुपती, पद्मनभम, शिर्डी साईबाबा, जगन्नाथ, विनायक, राम आणि क्रीश्नाची मंदिरे ही भारताच्या स्विस ब्यांका आहेत. या सम्पतीला कोणतेच सरकार हात का लावीत नाही? ही कोणाची संपती आहे? व हजारो वर्षापासून कोण लुटत आहे? राम या नावाच्या शब्दाने या देशाचे फार मोठे वाटोळे केले गेले आहे. जो पर्यंत या स्विस ब्यान्कांची संपत्ती लोक कल्याणासाठी वापरली जात नाही तो पर्यंत हा देश भिक मागणाऱ्यांचा राहणार. कारण "देवळांच्या बाहेर बसणारा व आंत बसणारा दोघेही भिकारीच असतात. देव आणि त्यांची देवळे ही भिकारी बनविण्याचे कारखाने आहेत" असे के.सी. ठाकरे म्हणत असत. जागतिक अर्थ तज्ञ अमृत्य सेन यांनी या देशाचा अर्थ मंत्री व पंतप्रधान यांना सांगितले होते कि जर ह्या देवळात दडवलेली संपत्ती जर रेझर्व ब्यांकेत आणली तर पुढील २५ वर्षे म्हणजे पांच पंचवर्षीय योजना ह्या कोणाही नागरिकावर २५ वर्षापर्यंत कर न लावता पूर्ण केल्या जावू शकतात एवढी प्रचंड संपती उनुपयोगी पडून ठेवली गेली आहे. ही संपत्ती जर सार्वजनिक विकास कामासाठी राबविली गेली तर हा देश महान होण्यास वेळ लागणार नाही. पण विचार करतो कोण..? कारण या देशाला विकास नको आहे असंच वाटत

    उत्तर द्याहटवा